बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे जीवन आणि शिकवण हे मानवतेसाठी एक महान प्रेरणा स्रोत आहे. त्यांचे जीवन, तत्वज्ञान आणि शिकवण आजही लाखो लोकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. बुद्ध पौर्णिमा हा त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण मिळविल्याचा दिवस मानला जातो. चला तर, जाणून घेऊया गौतम बुद्ध आणि बुद्ध पौर्णिमेबद्दल सविस्तर माहिती.
बुद्ध पौर्णिमा: बुद्ध पौर्णिमा ही बौद्ध धर्मियांची सर्वात पवित्र सण असून ती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी तीन महत्वाचे प्रसंग घडले होते
- गौतम बुद्धांचा जन्म
- ज्ञानप्राप्ती (बोधगया येथे)
सम्यक संकल्प
– चांगले विचार
सम्यक वाणी
– सत्य भाषण
सम्यक कर्म
– सदाचार
सम्यक आजीविका
– प्रामाणिक उपजीविका
सम्यक प्रयत्न
– सतत प्रयत्नशील राहणे
सम्यक स्मृती
– योग्य स्मरण
सम्यक ध्यान
– मनाची एकाग्रता
गौतम बुद्धांचे जीवन आणि त्यांची शिकवण हे आजच्या जगातही महत्त्वपूर्ण आहे. बुद्ध पौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनात शांती, सत्य आणि परोपकार यांचे महत्त्व अधोरेखित करतो. या दिवशी आपण आपले मन, वचन आणि कर्म शुद्ध करण्याचा संकल्प करूया आणि गौतम बुद्धांच्या शिकवणींचा स्वीकार करूया.
No comments:
Post a Comment